tag:blogger.com,1999:blog-4412646637496709783.post1734962589950778215..comments2015-07-26T00:21:10.255+09:00Comments on फेरफटका: ''महासत्ता कोणत्या गाढवीचं नाव...?''फेरफटकाhttp://www.blogger.com/profile/06897146186150426300noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-4412646637496709783.post-84168036621001804482011-10-10T03:51:19.780+09:002011-10-10T03:51:19.780+09:00विजयजी आपल्या मताशी मी सहमत आहे भविष्यासाठी आशावाद...विजयजी आपल्या मताशी मी सहमत आहे भविष्यासाठी आशावादी आहे .Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4412646637496709783.post-66882859888064799072011-10-10T03:34:35.266+09:002011-10-10T03:34:35.266+09:00सर ,खरोखर आपल्या लेखणीत खूप तळमळ आहे ,आपण आमच्या ड...सर ,खरोखर आपल्या लेखणीत खूप तळमळ आहे ,आपण आमच्या डोळ्यात नेहमी झणझणीत अंजन घालता ,हे सर्वाच्या पचनी पडतेच असे नाही ,ज्याच्या त्याच्या वैचारिक उंचीने प्रत्येकजण काही प्रमाणात तरी बदल केल्याशिवाय राहणार नाही याची खात्री वाटते .<br />मत परिवर्तन झाल्याशिवाय सामाजिक समता येउच शकत नाही .मत परिवर्तन करायचं कस हाच मूळ प्रश्न आहे ? संत तुकाराम ,छत्रपती शिवराय, जोतीबा फुले ,शाहू महाराज .डॉ.आंबेडकरानंतर सामाजिक समतेसाठी संघर्ष केला नाही .बहुजनाचे नेत्यामध्ये समाजाचे नेतृत्व करण्यात स्पर्धा लागली .....समाजाचे आपण काही देणे लागतो याचे कोणालाच भान राहिले नाही ,समाजातील बुद्धिवादी वर्गाची आर्थिक प्रगती झाली कि तो उच्चवर्णीय वस्तीत राहतो व आपल्याच बांधवाला शिव्या घालतो .<br />ग्रामीण भागातील तरुण शहरात सेटल झाला कि त्यालाही आपल्या आई वडिलाची लाज वाटू लागते ,असे बुद्धीवादी काय खाक परिवर्तन करणार ? आणि माझ्या बापाला ,भावाला महासत्ता कोणत्या गाढवीच नाव असतं हे कस कळणार ??Anonymousnoreply@blogger.com